Month: July 2021

  • युगपुरुष लोकमान्य टिळक

    युगपुरुष लोकमान्य टिळक

    23 जुलै 1856 साली रत्नागिरी शहरात जन्मलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक जहालमतवादी स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि पक्के पत्रकार आणि अभ्यासू लेखक होते.
    त्यांना लोकांनी लोकमान्य ही उपाधी दिली आहे ती त्यांच्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी.
    लोकमान्य हे शाळकरी जीवनापासून परखड विचारांचे आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात, “मी शेंगा खाल्या नाही मी टरफले उचलणार नाही” जे त्यांचे शाळेतले वाक्य खूपच प्रसिद्ध आहे ते त्याचच उदाहरण होय.
    एका मध्यमवयीन कुटुंबातील लोकमान्य यांचे मूळ गाव तसे दापोली तालुक्यातील चिखलगाव, परंतु वडिलांना कामामुळे रत्नागिरीस यावे लागले आणि म्हणून सर्व लोकमान्य टिळकांना रत्नागिरीचे म्हणून ओळखतात.
    टिळक आणि आगरकर यांची घनिष्ठ मैत्री होती त्यांनी विष्णु शास्त्री चिपळूणकरांना सोबत घेऊन त्याकाळी म्हणजे 1880 साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कुलची स्थापना केली, पुढे 1884 केळकर, दांडेकर, भांडारकर आदी मंडळींना एकत्र आणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुहुर्तमेढ रोवून त्या अंतर्गत 1885 साली आज पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.
    टिळक स्वतः गणित व संस्कृत हे विषय आवडीने आई उत्तम शिकवित असत.
    टिळक व आगरकर यांनी मिळून केसरी व मराठा हे दोन नियतकालिके सुरू केली.
    केसरी मराठीत आणि मराठा हे इंग्रजीत छापल्या जात होते.
    टिळकांचे अग्रलेख हा केसरीचा खरा आत्मा होता, पुण्यात प्लेगच्या साथीच्या वेळी फवारणी वरून ब्रिटिश सरकारने फवारणीच्या नावांखाली घरातील सामान बाहेर फेकून नासधूस केली तेव्हा  “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय” असा निखारा पेटवणारा अग्रलेख टिळकांनी लिहिला जो आजही सर्वांच्या लक्ष्यात आहे.
    नंतर काही कारणाने आगरकर आणि टिळकांचे काही मुद्यांवर वाद झाले.
    टिळकांनी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लोकांनी एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली जी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खूप प्रभावशाली ठरली.
    या लढ्यात त्यांना ब्रिटिशांनी 6 वर्षे मंडालेच्या तुरुंगात कारावास दिला ते येरवाड्यात सुद्धा कारावासात होते.
    टिळकांनी लेखक म्हणून गीता रहस्य, ओरायन सारखे छान ग्रंथब सुद्धा लिहिले.
    प्लेगच्या साथीत त्यांनी आपला पुत्र, चुलतभाउ आणि भाच्याला गमावले होते.
    असे हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 1920 साली 1 ऑगस्ट रोजी या जगाचा निरोप घेऊन इहलोकी गेले त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना ही शब्दरूपी आदरांजली…

    आपण सर्वांनी खालील टेस्ट च्या माध्यमांतून तपासूया आपण त्यांना कितपत ओळखतो

    #lokmanya #tilak #quiz #test #information #लोकमान्य #टिळक #पुण्यतिथी #भाषण #टेस्ट #इतिहास
    #mkclamantra

  • Tips to save Tigers on Global Tiger Day

    Tips to save Tigers on Global Tiger Day

    Be Digital and Save Tigers

    We have to take a pledge on this global tiger day to save tigers

    First we see about today

    Tips to save Tigers on global tiger day

    Global Tiger Day, often called International Tiger Day, is an annual celebration to raise awareness for tiger conservation, held annually on 29 July. It was created in 2010 at the Saint Petersburg Tiger Summit in Russia.The goal of the day is to promote a global system for protecting the natural habitats of tigers and to raise public awareness and support for tiger conservation issues.

    Now we see how to save Tiger by being a Digital…

    Tigers are living in forest well, they can enjoy their life only in forest. So have to save forest first then we can save tigers.

    We use so many papers in our life from education to offices, shopping malls, banks etc.

    One A4 paper conserve one or two trees 🌲🌳🌴, so many litre of waters from this nature and it indirectly costs to cut dow the forest.

    We know forest is most important place for tigers🐅, so it directly affect to losses of tigers 🐯.

    If we start using digital platforms for all the needy things like e-education, e-mail, e-shopping, Net banking etc. We ultimately saves trees and forest, which becomes useful to save tigers.

    Let’s start your journey to become digital with the help of MS-CIT.

    For more information about MS-CIT you can visit www.mkcl.org/mscit or visit our authorised learning centers.

  • Vaccine for Brighter Future

    vaccination aurangabad

    #MSCIT #Vaccination #mkcl #aurangabad #career #future